ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी।
वैकुंठ भुवनी घर केले।।
“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २४ वा” शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी।वैकुंठ भुवनी घर केले।। शुद्ध भावाने युक्त अशा भजनाचा-नामस्मरणाचा सतत अभ्यास केल्याने म्हणजे, “ध्यानी मनी रामकृष्ण” अशी अवस्था…