क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
तळेगाव दाभाडे: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानज्योती फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धांमध्ये नवलाख उंबरे शाळेतील कोमल कैलास मते हिने वक्तृत्व स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला.सन्मानचिन्ह आणि रोख…