Category: धार्मिक

आनंदाचे डोही आनंद तरंग।
आनंदाचे अंग आनंदचि।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २७ वा” संसारात जे सुख आपण भोगतो ते कसे असते? ज्या इंद्रियावाटे आपण सुख म्हणजे विषयसुख भोगतो ते इंद्रिय तेवढ्या वेळेपुरते सुखी झाल्याचे भासते, परंतु इतर इंद्रियें…

श्री. पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

श्री. पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडीचे ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या दिशेने उत्साहात प्रस्थानवडगाव मावळ:जगदगुरु श्री.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वडगाव शहरातील श्री पोटोबा महाराज प्रासादिक पायी दिंडींचे…

सर्वसुख गोडी साही शास्त्रे निवडी।
रिकामा अर्धघडी राहू नको।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २७ वा” अभंगाचा भावार्थ :*➡️ अर्धघडी सुद्धां रिकामे न राहता सर्वकाळ नामस्मरण करीत रहाणे, हाच सर्वसुखाची गोडी चाखण्याचा मार्ग आहे, असा साही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार…

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी।
धरोनि श्रीहरी जपे’ सदा।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २६ वा”शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी।धरोनि श्रीहरी जपे’ सदा।। या चरणात ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते पाहूं. वाचा किंवा वाणी एकंदर चार प्रकारच्या आहेत.…

ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी।
धरोनी श्रीहरी जपे सदा।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २६ वा”शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी।धरोनि श्रीहरी जपे’ सदा।। या चरणात ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते पाहूं. वाचा किंवा वाणी एकंदर चार प्रकारच्या आहेत.…

चौदा भुवनें जया पोटीं। तो राहे भक्ताचिये कंठी।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २६ वा” चौदा भुवनें जया पोटीं। तो राहे भक्ताचिये कंठी।। नामधारकाच्या जीवनात भगवंत नामाच्या सूक्ष्मरूपाने प्रवेश करतो व जरूरीच्या प्रसंगी तो आपले स्वरूप विविध रूपाने प्रकट करून…

नाम ते ब्रह्म नाम ते ब्रह्म।
नामापाशी नाही कर्म विकर्म।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २६ वा” मग श्रीहरिला करुणा कशी येईल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात–एक तत्त्व नाम दृढ धरी मना।हरिसी करु णा येईल तुझी।। एकतत्त्व जे हरिनाम, ते अंत:करणात दृढ धरल्याने हरिला…

तुझ्या नामाचा महिमा।
तुज न कळे मेघश्यामा।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २५ वा” तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-तेथील प्रमाण नेणवे वेदांसी।तें जीवजंतूसी केंवि कळे।।नामाचे यथार्थ प्रमाण, नामाचा यथार्थ महिमा प्रत्यक्ष वेदांनाही आकळत नाही.ऐसा नामाचा महिमा। न कळेचि आगमा…

तुका म्हणे हा तो नामेचि संतोषी।
वसे नामापाशी आपुलीया।।
तुका म्हणे यासी नामाचा अभिमान।
जाईल शरण त्यासी तारी।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २५ वा” *तुका म्हणे नाम। चैतन्य निजधाम।।* नामाचा उच्चार केल्याबरोबर नामधारकाकडे सूज्ञ, सर्वज्ञ, सर्वव्यापी व सर्वशक्तिमान अशा भगवंताचे लक्ष वेधले जाते, नामाच्या अखंड स्मरणाने त्याची कृपादृष्टी साधकाकडे…

नामाचिया बळें कैवल्य साधन।
उगेंचि निधान हातां चढे।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २५ वा” अभंगाचा भावार्थ :*➡️ हरि उच्चारणी-हरिनामाचे संकीर्तन करीत असतां, साधक ते जाणीवपूर्वक करतो की नेणीवपूर्वक करतो याची चिकित्सा भगवंताचे ठिकाणी नाही. केवळ नामाचा सतत उच्चार केल्याने…

error: Content is protected !!