Category: धार्मिक

अचूक अनुसंधान साधण्यातच खरा परमार्थ

नामस्मरणामध्ये “येईल तैसा बोल रामकृष्ण हरी” हे जरी खर असल तरी वस्तुस्थिती अशी आहे की सुरूवातीला पहिलं पाऊल म्हणून ठीक आहे.*पण पुढे तुम्हाला त्याची प्रगती करायला पाहिजे आणि ती प्रगती…

नामोच्चाराने होताहेत निर्माण चैतन्याच्या लहरीच्या लहरी

हृदयगत..जन्म आणि मृत्यु या दोन तीरांमधून जीवनाची नदी सुखसागर परमात्म्याला भेटण्यासाठी परम वेगाने धांवत असते.परंतु दुर्दैवाने जीवाची धांवण्याची दिशा मुळांतच चुकल्यामुळे जन्मभर धडपड करून सुद्धां त्याला जे पाहिजे असते ते…

ते चालते ज्ञानाचे बिंब ।   
        अवयव ते सुखाचे कोंब ।

सद्गुरू व त्यांचे दिव्य मार्गदर्शन      *उफराट्या दृष्टीने घेतलेले नाम*       *ते जाणावे उफराटे नाम;”* वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला तो याच उफराट्या नामाने व संत कबीर सांगतात, ..*वो नाम कुछ…

नाम आणि हरिपाठ

नाम आणि हरिपाठज्ञानेश्वर महाराजांनी,’ज्ञानेश्वरी, अमृतानुभव चांगदेव पासष्टी व ‘अभंग’ असे   वाड्•मय प्रसूत केले. सत्तावीस अभंगांनी युक्त असा हरिपाठ हा त्या वाड्•मयातील  महत्त्वाचा छोटा ग्रंथ आहे. हरिपाठाच्या या सत्तावीस अभंगांतून ज्ञानेश्वर…

शरीर साक्षात परमेश्वर” सैतान सुद्धा.”

“शरीर साक्षात परमेश्वर” सैतान सुद्धा."शरीर एक वास्तू माणूस ज्या घरात राहतो त्या घराला वास्तू असे म्हणतात. ही वास्तू सदैव ”तथास्तु तथास्तु” असा आशीर्वाद त्या घरात राहणाऱ्या माणसांना देत असते. आपल्या…

नामाची आवडी तोचि जाणा देव।
न धरी संदेह कांही मनी।।

“ज्ञानेशांचा संदेश”प्रथम आवृत्ती १९६१सार्थ हरिपाठ अभंग २७ वा शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान।समाधि संजीवन हरिपाठ।। समाधीचे दोन प्रकार आहेत. एक संजीवन समाधी व दुसरी ताटस्थ समाधी. योगाच्या…

नामसंकीर्तन साधन पै सोपे।
जळतील पायें जन्मांतरीची।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २७ वा” भगवन्नाम हे सर्व तीर्थांचा व व्रतांचा राजा आहे.राम म्हणे वाटचाली। यज्ञ पाऊला पाऊली।।धन्य धन्य ते शरीर।। तीर्थ व्रतांचे माहेर।। नामात रंगलेल्या साधकाला तीर्थाला जाण्याची जरूरी…

भक्तीच्या वाटेने निघाली साहित्यिकांची दिंडी:संताच्या तंतोतंत वेशभूषा, पर्यावरण संवर्धनाचा संदेश अन् कविसंमेलन

संतवचने, पर्यावरण संवर्धनाची घोषवाक्ये आणि स्वरचित भक्तिगीतांच्या ओळींचे फलक घेऊन ‘ज्ञानोबा माउली – तुकाराम’ , ‘जय जय रामकृष्ण हरी’ असा जयघोष करीत दिंडीत सहभागी झाले होते. साहित्यिकांच्या दिंडीने वेधून घेतले…

नाममंत्र जप कोटी जाईल पाप।
रामकृष्णी संकल्प धरूनी राहे।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २७ वा” *लटिका व्यवहार सर्व हा संसार।* *वायां येरझार हरिविण।।* वास्तविक, मनुष्य जन्माला येतो, संसार मांडतो व निरनिराळे व्यवहार करतो ते सर्व अखंड सुखाची, सर्वसुखाची प्राप्ती व्हावी…

नाम घेतां कंठ शीतळ शरीर।
इंद्रियां व्यापार नाठवीती।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग २७ वा” संसारात जे सुख आपण भोगतो ते कसे असते? ज्या इंद्रियावाटे आपण सुख म्हणजे विषयसुख भोगतो ते इंद्रिय तेवढ्या वेळेपुरते सुखी झाल्याचे भासते, परंतु इतर इंद्रियें…

error: Content is protected !!