ज्ञान माणसाचा पहिला डोळा व्हावा: नितीन चंदनशिवे
पिंपरी:”ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा आणि तो सदैव उघडा राहावा!” असे विचार सांगली येथील सुप्रसिद्ध कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी क्लब हाऊस, प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटी, वाकड येथे व्यक्त केले.…
पिंपरी:”ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा आणि तो सदैव उघडा राहावा!” असे विचार सांगली येथील सुप्रसिद्ध कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी क्लब हाऊस, प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटी, वाकड येथे व्यक्त केले.…
अशोकजी सिंघल यांचे जीवन श्रीराममय पिंपरी: “श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे सरसेनानी अशोकजी सिंघल यांचे अवघे जीवन श्रीराममय झाले होते!” असे गौरवोद्गार विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे यांनी चिंचवडगाव येथे काढले.…
तळेगाव दाभाडे: रोटरी क्लब ऑफ मावळ तर्फे छत्र छाया प्रकल्पा अंतर्गत मावळातील विविध भागातील पेपर, फुल, फळ, भाजीवाले, गटई (चांभार) यांना ऊन, वारा, पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी मोठ्या छत्र्यांचे वाटप…
अर्थमंत्र्यांनी शब्द खरा ठरला .. मावळातील ४२ हजार लाडक्या भगिनींच्या बॅक खात्याला क्रेडिट वडगाव मावळ: तळेगाव दाभाडेत झालेल्या जनसन्मान यात्रा व रक्षाबंधन सोहळ्यात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेला तुमच्या…
तळेगाव दाभाडे :मायमाऊल्यांनी बांधलेल्या राखीचे सुरक्षा कवच आणि सुरक्षेची ढाल माझ्या पाठीशी असल्याने मला कसलाच धोका नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.जनसन्मान यात्रेनिमित्त मावळ तालुक्यात आयोजित केलेल्या जाहीर…
वडगाव मावळ: ग्रामीण भागातील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक सुविधेसाठी साते जवळच्या ब्राम्हणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्मार्ट टिव्ही संच भेट देण्यात आला.पिंपळे निलखच्था मैत्री आधार संस्थेच्या माध्यमातून ही मदत देण्यात आली. ब्राम्हणवाडीच्या जिल्हा…
रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचाच्या वतीने शिवालयात फराळ वाटप वडगाव मावळ: रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचातर्फे मावळ तालुक्यातील विविध शिवालयांमध्ये फराळ वाटप करण्यात आला श्रावणी सोमवार निमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात…
विद्यार्थिनींनी केले ‘कळीची फजिती’चे प्रकाशन पिंपरी:रश्मी गुजराथी लिखित ‘कळीची फजिती’ या ९व्या बालकथासंग्रहाचे प्रकाशन साक्षी जाधव आणि अस्मानी गुजराथी या शालेय विद्यार्थिनींच्या हस्ते वैष्णोमाता प्राथमिक विद्या मंदीरात करण्यात आले. मुख्याध्यापिका…
पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होईपर्यंत लढा सुरूच रविंद्र भेगडे यांचा निर्धार पवनानगर: बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प जो पर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा निर्धार मावळ भाजपा …
कामशेत: साई ता.मावळ येथील जुन्या पिढीतील सहादु नरसु पिंगळे (वय ९०) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. पश्चात दोन मुले, एक मुलगी, पुतणे,सुना,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. मारुती सहादू पिंगळे व मोहन…