Category: धार्मिक

मनो मार्गे गेला तो तेथे मुकला।
हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य।।

“ज्ञानेशांचा संदेश” “सार्थ हरिपाठ”“अभंग १८ वा” तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-मनो मार्गे गेला तो तेथे मुकला।हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य।। जीवापुढे दोन मार्ग असतात. एक बहिर्मुख होऊन मनोमार्गाने इंद्रियांच्या द्वारे विषयांच्या…

नाम जयापाशी असे। नारायण तेथे वसे।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १८ वा” अभंगाचा भावार्थ :*➡️ हरिवंशपुराण व हरिनामसंकीर्तन हे ज्याला प्रिय आहे, किंबहुना हरिप्रेमावाचून ज्याला काहीच प्रिय नाही, गोड नाही,*➡️ त्या नामधारकाला इहलोकीच वैकुंठाची प्राप्ती झाली व…

ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले।
निवृत्तीने दिधले माझे हाती।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १७ वा” ज्ञानेश्वर महाराज पुढच्या चरणात सांगतात-तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप।चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे।। ➡️ स्वतः नामाचा अभ्यास करून त्याची कीर्ती-महती इतरांना सांगून त्यांना नामाची गोडी लावणे, हेच…

रामनामाचे पोवाडे।
अखंड ज्याची वाचा पढे।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १७ वा” *➡️ जो स्वत: हरिपाठ करून त्या हरिपाठाची कीर्ती इतरांना सांगतो, त्याचा देह पवित्र होय.*➡️ स्वत: नामस्मरण करणे व त्या नामाचा महिमा जगाला सांगणे हे फार…

रामकृष्ण नामी उन्मनी साधली।
तयासी लाधली सकळ सिद्धी।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १६ वा” संतवचनावर विश्वास ठेवून जे कोणी नामाचा अभ्यास करतात, अखंड नामस्मरण करतात, ते नाम घेतां घेताच त्यात रंगून जातात व त्यांच्या मनाचे “उन्मन” होते.रामकृष्ण नामी उन्मनी…

याचि देही याची डोळां।
भोगीजे मुक्तिचा सोहळा।।
वृत्तिसहित मन पायीच ठेवावें।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १५ वा” शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा।मागिलिया जन्मा मुक्त झालो।। माझ्या चित्तात अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे प्रेम आहे, ती मागच्या जन्मीच मी मुक्त झालो…

सर्वांघटी राम देहादेही एक।
सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १५ वा” तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज पुन्हां अद्वैतबोधाचे वर्णन करतात.सर्वांघटी राम देहादेही एक।सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी।। ज्याप्रमाणे हजारो किरणांना प्रकाशित करणारा किंबहुना हजारो किरणांच्या रूपाने प्रकाशित होणारा एक सूर्यच,…

गोड गोमटे हें अमृतासी वाड।
केला कइवाड माझ्या चित्ते।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १५ वा” अभंगाचा भावार्थ:➡️ हरिनाम हे एकच साधन असे आहे की, त्याच्या सामर्थ्याने जिवाच्या ठिकाणी असणारे द्वैतनाम म्हणजे “द्वैतभाव” दूर होतो. भगवन्नाम ही एक “अद्वैत कुसरी” आहे,…

निळा म्हणे स्वरूपसिद्धी।
नित्य समाधी हरिनामे।।

“ज्ञानेशांचा संदेश”“सार्थ हरिपाठ”“अभंग १४ वा” एकदा का सत्य नामस्मरणाला सुरूवात झाली की, …. ते अमित-अगणित होऊ लागते. *माझी मज झाली अनावर वाचा।* *छंद या नामाचा घेतलासे।।* अशी स्थिती होते. अशा…

नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी।
कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी।।

सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली विशिष्ट प्रक्रियेने नामस्मरणाचा अभ्यास केला असता स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्वानंदाचे जागरण होते व तो स्वानंद वासनेचा खड्डा संपूर्ण भरून काढतो. इतकेच नव्हे तर तिच्या स्वरूपातच पूर्ण पालट घडवून आणतो.…

error: Content is protected !!