![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/Picsart_23-02-01_22-25-42-362-931x1024.jpg)
आजचा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा देणारा : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
पुणे :
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर दिला आहे. रोजगार निर्मिती लक्षात घेऊन सरकारने भांडवली खर्चात वाढ केली आहे.आजचा अर्थसंकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने देशाला नवी दिशा देणार अर्थसंकल्प होय असा विश्वास माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला.
या अर्थसंकल्पात सर्वच आर्थिक बाजूचा विचार करून हा अर्थसंकल्प मांडला गेला आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा समतोल राखत हा अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे त्यामुळे आजचा अर्थसंकल्प देशाला नवी दिशेला देणारा ठरणार आहे असे ही राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे म्हणाले.
- शिक्षणाचा दर्जा न संभाळणा-या शिक्षकाला सेवेतून कमी करणार: दिपक केसरकर
- विद्रोह विवेकी असावा: प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
- नूतनचे प्रा.दीपक पाटील यांना डॉक्टरेट
- शिवदुर्ग टीमचे प्रशासनाकडून कौतुक
- अतिवृष्टी असलेल्या भागातील शाळांना सुट्टी
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/PicsArt_12-30-07.46.22-1-712x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/Picsart_22-08-30_16-40-52-618-1-1024x932.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/Picsart_22-11-21_10-36-53-205-1024x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/02/Picsart_22-04-08_23-15-23-934-1-819x1024.jpg)