वडेश्वरच्या तरूणाचा अपघातात मृत्यू:अरुंद रस्त्याने घेतला बळी
टाकवे बुद्रुक:आंदर मावळाला शहराशी जोडणारा अरुंद रस्ता अजून किती बळी घेतल्यावर रुंदीकरणाने पूर्ण होईल,अशा संतप्त सवाल आंदर मावळकर करीत आहे. याचे कारण असे आहे की, पोटापाण्यासाठी दुचाकीवरून कामाला निघालेल्या वडेश्वरच्या…