चैतन्य स्कूलमध्ये रोबोटिक व अबॅकस लॅबचे उद्घाटन
इंदोरी: विद्यार्थ्यांमध्ये खरा बदल हा शिक्षण व्यवस्थेमुळे होत असतो. जागतिकीकरण व स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आज वाढल्याआहे. त्या अनुषंगाने आधुनिक शिक्षण देणे हे शिक्षण संस्थांच्या समोर एक मोठे आव्हान उभे राहिलेले…