सातत्य, चिकाटी आणि धाडसातून उभारलेल्या ‘  तन्मय ‘   इंटरप्रायझेसचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद

सातत्य, चिकाटी आणि धाडसातून उभारलेल्या ‘  तन्मय ‘   इंटरप्रायझेसचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद भंडारा डोंगरावरील मंदीर उभारणीसाठी एक लाखाची देणगीतळेगाव दाभाडे : दूध उत्पादक शेतकरी  ते उद्योजक असा पल्ला गाठणा-या बळीराम मराठे यांचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद आहे. सातत्य, चिकाटी आणि धाडसी स्वभावातून उभारलेल्या तन्मय इंटरप्रायझेसने औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.पंधरा टनच्या पाच व पन्नास…

Read More

सातत्य, चिकाटी आणि धाडसातून उभारलेल्या ‘  तन्मय ‘   इंटरप्रायझेसचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद

सातत्य, चिकाटी आणि धाडसातून उभारलेल्या ‘  तन्मय ‘   इंटरप्रायझेसचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद भंडारा डोंगरावरील मंदीर उभारणीसाठी एक लाखाची देणगीतळेगाव दाभाडे : दूध उत्पादक शेतकरी  ते उद्योजक असा पल्ला गाठणा-या बळीराम मराठे यांचा संघर्षमय प्रवास कौतुकास्पद आहे. सातत्य, चिकाटी आणि धाडसी स्वभावातून उभारलेल्या तन्मय इंटरप्रायझेसने औद्योगिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.पंधरा टनच्या पाच व पन्नास…

Read More

पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर जयंतीनिमित्त धामणे पुरस्कार वितरण

महिला सन्मान पुरस्काराचे वितरणतळेगाव दाभाडे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर जयंतीनिमित्त धामणे ग्रामपंचायतीत अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देण्यात आले.गावातील आठ  कर्तबगार महिलांना हा पुरस्कार  प्रदान करण्यात आले.   ग्रामपंचायत क्षेत्रातील कर्तबगार महिलांना सरपंच,उपसरपंच ,सर्व सदस्य ,गावातील प्रतिष्ठित  मान्यवर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले.वैजयंती कैलास गराडे ,स्वीटी सतीश गायकवाड ,प्रियांका गणेश  गराडे ,अर्चना सतीश गराडे ,मंगल…

Read More

पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघात

ओलांडताना कान्हेत फळ विक्रेत्याचा अपघातात  मृत्यूकष्टकऱ्यांच्या मृत्यूने  मावळात हळहळवडगाव मावळ :  पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कान्हे ता. मावळ येथे  फळ विक्रेत्याचा अपघातात  मृत्यू झाला. हातावर पोट असणाऱ्या या कष्टकऱ्यांच्या मृत्यूने  मावळात हळहळ व्यक्त होत आहे. अशोक गणपत लालगुडे वय ५१ वर्षे रा. इकोव्हॅली सोसायटी कान्हे ता मावळ असे त्यांचे नाव आहे. संदीप चंद्रकांत सातकर…

Read More

मराठा समाजाची विवाह आचारसंहिता स्वयंप्रेरणेने स्वीकारण्याची गरज

वडगाव मावळ :मराठा समाजाची विवाह सोहळा आणि विवाह नंतरची आचारसंहिता स्वयंप्रेरणेने स्वीकारण्याची गरज आहे.आणि यासाठी लोकचळवळ उभी राहील अशी अपेक्षा फोल ठरू नये.महाराष्ट्राच्या प्रत्येक सामाजिक बदलांना लोकचळवळींनी मूर्तरूप दिले.याही मोठया बदलामध्ये समाज म्हणून प्रत्येक जण सहभागी होईल अशी अशा आहे.स्वराज्याच्या निर्मितीचा अंकुर शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ मॉ साहेबांनी रुजवला.आणि रयतेला सोबत घेऊन युगपुरुष छत्रपती शिवाजी…

Read More
error: Content is protected !!