मावळ जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप रचनेवर राजकीय विश्लेषण

वडगाव मावळ | विश्लेषण – रामदास वाडेकरमावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी आता अधिक रंगतदार होणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमुळे राजकीय समिकरणं मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत. गेल्या तीन वर्षांपासून तयारीत असलेल्या इच्छुकांमध्ये उत्साह आणि निराशा यांची संमिश्र भावना आहे. वडगाव शहर बाहेर, गावांचा फेरसमावेशवडगाव शहर…

Read More

तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना जाहीर    

तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना जाहीर मावळवडगाव मावळ : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील प्रभागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या पाच गटांची (मतदार संघ) आणि पंचायत समितीच्या दहा गणांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. या प्रारूप रचनेवर २१ जुलै २०२५…

Read More

देशी वृक्ष लागवड ही काळाची गरज : रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचा पर्यावरणपूरक उपक्रम

देशी वृक्ष लागवड ही काळाची गरज – रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचा पर्यावरणपूरक उपक्रम तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) :“देशी वृक्ष व फळझाडांची लागवड ही काळाची गरज असून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी समाजाने पुढे यावे,” असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष रो. भगवान शिंदे यांनी केले.क्लबच्या १०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून तसेच चार्टर्ड प्रेसिडेंट विलास…

Read More

वाहतूक कोंडीमुळे त्रस्त टाकवे बुद्रुक ग्रामस्थांचे पोलिस निरीक्षकांकडे निवेदन

वाहतूक कोंडीमुळे त्रस्त टाकवे बुद्रुक ग्रामस्थांचे पोलिस निरीक्षकांकडे निवेदन टाकवे बुद्रुक, ता. मावळ : टाकवे बुद्रुक परिसरात शनिवारी, रविवारी आणि सोमवार या बाजारदिवशी होणाऱ्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले असून, या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा म्हणून “सजग नागरिक मंच”च्या वतीने समस्त ग्रामस्थांनी बडगाव मावळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक  कुमार कदम यांना निवेदन सादर केले. निवेदनात…

Read More

३२ वी नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेसाठी काव्यप्रेमींना सहभागाचे आवाहन३१ जुलै २०२५ पर्यंत कविता पाठवण्याचे आवाहन

३२ वी नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेसाठी काव्यप्रेमींना सहभागाचे आवाहन३१ जुलै २०२५ पर्यंत कविता पाठवण्याचे आवाहन पिंपरी : नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित ३२वी नवयुग श्रावणी काव्य स्पर्धा यंदाही पारंपरिक उत्साहात आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेसाठी इच्छुक कवींनी ३१ जुलै २०२५ पर्यंत आपली कविता पाठवावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव यांनी केले आहे….

Read More
error: Content is protected !!