चाकण: चाकण चौक, पुणे नाशिक हायवे येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष निलेश श्रीपती थिगळे यांनी केली.
थिगळे यांनी राजगुरुनगरचे तहसीलदार यांना या आशयाचे निवेदन देऊन ही मागणी केली आहे.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात,थिगळे म्हणाले,”पुणे नाशिक हायवेवरील चाकण चौक (आंबेठाण चौक, तळेगाव चौक) येथे रोज वाहतूक कोंडी होत असते, दोन दोन तीन किलोमीटरच्या रांगा लागतात, परिणामी लोकांची गैरसोय होते, वेळ जातो, अपघातांचे प्रमाण देखील खूप वाढलेले आहे, कित्येकांचा नाहक बळी गेला आहे, तरी आपण त्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी .
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा